अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणे ओव्हरफ्लो

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा ( Ahilyanagar ) हा राज्यातील महत्त्वाचा कृषी व औद्योगिक पट्टा मानला जातो. जिल्ह्यात निळवंडे, भंडारदरा, मुळा, घोड यांसारखी मोठी धरणे असून, यांचा थेट संबंध शेतकऱ्यांच्या पिकांना आणि उद्योगांच्या पाणीपुरवठ्याला आहे. यंदा या धरणांमध्ये वेळेत झालेल्या दमदार पावसामुळे मुबलक जलसाठा उपलब्ध झाला आहे. ( ahilyanagar-dams-overflow-2025-nilwande-bhandardara-mula ) उन्हाळ्यात पाण्याची मागणी तुलनेने कमी असल्याने …

Read more

पुणे–नाशिक प्रवास होणार दोन तासांनी कमी

रेल्वे व द्रुतगती मार्गालाही गती हवी – आ. सत्यजित तांबे अहिल्यानगर (प्रतिनिधी) पुणे – नाशिक हा मार्ग ( pune nashik highway ) केवळ दोन शहरांना जोडणारा दुवा नसून, महाराष्ट्र आणि देशाच्या अर्थकारणाला वेग देणारा महत्त्वाचा मार्ग आहे. पुणे–नाशिक–मुंबई ( pune nashik mumbai golden triangle ) हा “गोल्डन ट्रँगल” शेती, उद्योग, व्यापार आणि रोजगाराच्या प्रचंड संधी …

Read more

आ. खतालांवरील हल्ल्याबाबत सत्यजित तांबे काय म्हणाले

संगमनेर ( प्रतिनिधी )- संगमनेर फेस्टिव्हलच्या कार्यक्रमामध्ये आ. अमोल खताळ सहभागी झाले होते. कार्यक्रम संपवून आमदार अमोल खताळ तिथून निघाल्यानंतर प्रसाद अप्पासाहेब गुंजाळ नावाच्या एका इसमाने मुख्य प्रवेशद्वाराजवळ आ. अमोल खताळ यांच्यावर हल्ला केला असल्याची माहिती मिळाली आहे. राजस्थान युवक मंडळ आयोजित संगमनेर फेस्टिव्हलच्या समारंभावेळी आमदार अमोल खताळ यांच्यावर हा हल्ला झाला. मालपाणी लॉन्स येथे …

Read more

घुलेवाडी आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांचे अन्नत्याग उपोषण

आमदार लहामटे व डॉ. जयश्री थोरातांची तातडीने उपाययोजना करण्याची मागणी संगमनेर (प्रतिनिधी) : ( घुलेवाडी वस्तीगृह आंदोलन )घुलेवाडी येथील शासकीय आदिवासी वस्तीगृहातील अपुऱ्या सुविधा आणि दुरावस्थेच्या मुद्द्यावरून गेल्या दोन दिवसांपासून सुमारे 250 विद्यार्थी उपोषणावर बसले आहेत. अन्नत्याग उपोषण तीव्र झाल्याने काही विद्यार्थ्यांची तब्येत खालावली असून त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र रुग्णालयात असूनही विद्यार्थ्यांनी आपला …

Read more

अहिल्यानगर नवीन विमानतळ प्रस्ताव, जिल्ह्यात कुठे येणार नवीन विमानतळ ?

खा. निलेश लंकेची केंद्र सरकारकडे मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)-अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा येथे स्वतंत्र ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्याची मागणी खासदार डॉ. नीलेश लंके यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. (अहिल्यानगर नवीन विमानतळ प्रस्ताव ) नागरी उड्डयन मंत्री किंजारापू नायडू यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी औद्योगिक, पर्यटन, संरक्षण व कृषी क्षेत्राला नवा वेग देण्यासाठी ही सुविधा अत्यावश्यक असल्याचे नमूद केले आहे. …

Read more